Skip to content Skip to sidebar Skip to footer

चंदन सा बदन चंचल चितवन….हे गाणे Saraswati Chandra सिनेमासाठी लिहिलेच नव्हते! 

साठच्या दशकाच्या मध्यावर दिग्दर्शक जगन शर्मा एक चित्रपट बनवत होते ‘भूल न जाना’. या चित्रपटाची गाणी इंदिवर , हरीराम आचार्य आणि गुलजार यांनी लिहिली होती . संगीत दान सिंग यांचे होते. या सिनेमाच्या गाण्याच्या रेकॉर्ड स मार्केट मध्ये आल्या होत्या  पण हा चित्रपट आर्थिक कारणामुळे बंद पडला त्यामुळे त्याची गाणी देखील मागेच पडली.  या चित्रपटासाठी…

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%