साठच्या दशकाच्या मध्यावर दिग्दर्शक जगन शर्मा एक चित्रपट बनवत होते ‘भूल न जाना’. या चित्रपटाची गाणी इंदिवर , हरीराम आचार्य आणि गुलजार यांनी लिहिली होती . संगीत दान सिंग यांचे होते. या सिनेमाच्या गाण्याच्या रेकॉर्ड स मार्केट मध्ये आल्या होत्या पण हा चित्रपट आर्थिक कारणामुळे बंद पडला त्यामुळे त्याची गाणी देखील मागेच पडली. या चित्रपटासाठी…