पूर्वी लोकं कायम शहरांकडे आकर्षित व्हायचे. इथले आधुनिक जीवन, सुखसोयी आदी सर्वच गोष्टी गावातल्या लोकांना कायम खुणवायच्या. यासाठीच सतत शहरात काम कसे मिळवता येईल आणि त्या निमित्ताने शहरात कसे जाता येईल याचा विचार करायची. काळ बदलला आणि सर्वच गावातले लोकं छोट्या छोट्या कामाच्या निमित्ताने शहरात येऊ लागले आणि कायमचे शहराचे झाले. (Nana Patekar)
हळूहळू शहराची…
नुकताच अभिनेत्री विशाखा सुभेदारनं (Vishakha Subhedar) तिचा वाढदिवस साजरा केला. तसं पाहिलं तर वाढदिवस हा लहान असो किंवा मोठे प्रत्येकासाठी खासच असतो. स्वतःचे सगळ्यांकडून कोडकौतुक करून घेण्याचा हक्काचा दिवस. त्यातही कलाकार मंडळींचा वाढदिवस म्हणजे अधिकच खास. कारण त्यांना तर त्या दिवशी चहुबाजूनी शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळत असतात. विशाखासाठी देखील तिचा हा वाढदिवस खूपच खास होता,…
मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीचा अभिनेता म्हणजे विराजस कुलकर्णी (Virajas kulkarni). विराजसने आपल्या प्रभावी अभिनयाने खूपच कमी वेळात स्वतःची मोठी ओळख तयार केली आहे. आईचा मृणाल कुलकर्णी यांचा अभिनयाचा वारसा यशस्वी पुढे नेणाऱ्या विराजसने अभिनयासोबतच, दिग्दर्शन आणि लेखक म्हणून देखील स्वतःला सिद्ध केले आहे. नाटक, मालिका, जाहिराती, शॉर्ट फिल्म्स, चित्रपट आदी मनोरंजनाच्या सर्वच माध्यमांमध्ये आपला ठसा उमटवणारा…
जिच्याशिवाय या संपूर्ण जगाचा कारभारच चालू शकत नाही असा महत्वाचा घटक म्हजे 'स्त्री'. आपण कितीही 'पुरुषप्रधान संस्कृतीचा' आव आणला तरी देखील स्त्रीशिवाय काहीच शक्य नाही. तुमच्या दृष्टीने जे जे उत्तम गुण व्यक्तीत असायला पाहिजे ते सर्व किंबहुना त्याहीपेक्षा जास्त गुणांनी स्त्री परिपूर्ण असते. सुरुवातीला चूल आणि मुलं सांभाळणारी स्त्री हट्टाने आणि लढून उंबरठा ओलांडून बाहेर…
अनेकदा आपण बऱ्याच कलाकारांकडून मालिकाविश्वात काम करताना होणाऱ्या त्रासाबद्दल ऐकत असतो. यातले मुख्य त्रास म्हणजे कामाचे फिक्स नसलेले तास आणि सुट्ट्या न मिळणे. कलाकार महिन्यातले जवळपास २८ दिवस १५ / १६ तास काम करतात. यामुळे होते काय तर त्यांना स्वतःकडे लक्ष देता देत नाही. तब्येतीची हेळसांड होते आणि शरीराच्या छोट्या छोट्या कुरघोडी सुरु होतात. (Marathi…
सिनेसृष्टीत अभिनय करणाऱ्या कलाकारांना त्यांच्या एका खास वैशिष्टयांबद्दल ओळखले जाते. प्रत्येक कलाकारांमध्ये एक खासियत असते. हीच खासियत या मंडळींची ओळख बनते. उदाहरण द्यायचे झाले तर, कोणी नृत्यामुळे, कोणी सौंदर्यामुळे, कोणी डोळ्यांमुळे, विनोदामुळे आदी अनेक गोष्टी या मंडळींची ओळख बनते. मात्र असे खूपच क्वचित घडते, की एकाच कलाकाराला त्याच्यात असणाऱ्या विविध गुणांमुळे, वैशिष्ट्यांमुळे ओळख मिळते.(Entertainment News)…
वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar)…मनोरंजनविश्वातील असे नाव ज्याच्याशिवाय ९० च्या दशकातील मराठी सिनेमांची कोणी कल्पनाच करू शकत नाही. नैसर्गिक सौंदर्य, आकर्षक डोळे, कमनीय बांधा, नृत्यात पारंगत आदी अनेक जमेच्या बाबी असलेल्या वर्षा अभिनयात आल्या नसल्या तरच नवल. घरातून चित्रपटांचा वारसा नसूनही वर्षा यांनी या सिनेसृष्टीत स्वतःचा वेगळाच ठसा निर्माण केला. आज मनोरंजनविश्वतील चिरतरुण अभिनेत्री अशी ओळख…
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'छावा' सिनेमाचीच हवा पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांसोबतच कलाकारांना देखील भुरळ घातली आहे. कलाकारांचा अभिनय, कथा, संगीत, दिग्दर्शन आदी सर्वच गोष्टी जुळून आल्याने सिनेमा सर्वच बाबतीत अव्वल ठरत आहे. सोशल मीडिया देखील पूर्णपणे छावामय झाले आहे. सिनेमा पाहून कलाकार, सामान्य प्रेक्षक सर्वच त्यांच्या भावुक…
सध्या सिनेप्रेमींमध्ये फक्त आणि फक्त एकाच सिनेमाची जोरदार चर्चा चालू आहे. खरे तर तो कुठेला सिनेमा आहे, हे सांगायची अजिबातच गरज नाहीये. कारण सगळ्यांनाच माहित आहे बॉक्स ऑफिसवर सिंह गर्जना करण्यासाठी येतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा 'छावा' (Chhaava). हो, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित (Laxman Utekar) आणि विकी कौशल अभिनित 'छावा' हा सिनेमा उद्या १४ फेब्रुवारी रोजी…
मराठीमधील मराठीतील एव्हरग्रीन आणि प्रतिभावान अभिनेते म्हणजे रमेश भाटकर (Ramesh Bhatkar). रमेशजी यांनी मराठी आणि हिंदीमध्ये अतिशय उत्तम काम केले आहे. रमेशजी यांनी मराठीमध्ये अनेक नाटकं, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले. आज जरी रमेशजी आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी कायम सर्वांसोबत आहे. अचानक रमेश भाटकर यांचा विषय निघण्याचे कारण म्हणजे सध्या सोशल मीडियावर गाजणारी एक…