या चित्रपटाची खासियत म्हणजे पहिल्यांदाच एकत्र झळकणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, रोहिणी हट्टगंडी आणि पॉवरपॅक्ड अभिनेता सिद्धार्थ जाधव.
मराठी चित्रपटसृष्टीतील अजरामर चित्रपट म्हणजे ‘जैत रे जैत’. डॉ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १९७७ मध्ये रिलीज झाला होता... नुकत्याच या चित्रपटाला ४८ वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने संगीतमय कार्यक्रम आयोजित केला गेला होता.. यावेळी पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांच्या अद्वितीय योगदानाचा गौरव करण्यात आला.
पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांच्या संगीत…
अनोख्या कथानकावर आधारित “आतली बातमी फुटली” या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘मारुती कांबळेचं काय झालं?’ आजही ५० वर्षांनी ‘सामना’ (Samana Movie) चित्रपटातील मारुती कांबळेबद्दल प्रश्न पडतोच... खरचं विजय तेंडूलकर यांच्या सामाजिक आणि राजकीय विषयांच्या सखोल अभ्यासातून ‘सामना’ चित्रपटाची कथा लिहिली गेली.. विशेष म्हणजे रंगभूमीवर दिग्दर्शक म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या नवख्या चित्रपट दिग्दर्शकावर विश्वास ठेवून तेंडूलकरांनी (Vijay Tendulkar) ‘सामना’ सारखा अतिशय संवेदनशील चित्रपट डॉ. जब्बार पटेल…
विजय निकम यांनी आजवर वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘ ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटात ते एका भाईची भूमिका साकारणार आहेत.
मराठी रंगभूमीवर अनेक अजरामर नाटकं होऊन गेली. आजही ही नाटक पुर्नजीवीत व्हावी अशी इच्छा रसिक प्रेक्षकांच्या मनात आहेच. असंच एक नाटक म्हणजे ‘घाशीराम कोतवाल’ (Ghashiram Kotwal). खरं तर या नाटकामुळे बराच गदारोळ झाला होता; पण रंगभूमीवर हे नाटक तुफान गाजलं होतं. विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक आत हिंदीत येणार आहे. मराठी रंगभूमी गाजवल्यानंतर…
खूनाच्या सुपारीच्या रहस्यभेदाभोवती सिनेमाची कथा फिरते. ही रंजक कथा दाखवताना उडणारा गोंधळ आणि अनपेक्षित घटनांची धमाल म्हणजे ‘आतली बातमी फुटली’
प्रभावी भूमिका करण्याकडे ओढा असणाऱ्या कलाकारांमध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव ही नावे आवर्जून घेतली जातात.
एकदा काय झालं…हा चित्रपट तुम्हाला जेवढं हसवतो तेवढंच रडवतोही. नकळतपणे पालकत्व कसं असावं हे ही शिकवतो. इथे भावना आहेत, पण ‘मेलोड्रामा’ नाही. इथे कोणी नायक नाही, नायिका नाही, इतकंच काय तर व्हिलनही नाही. आहे फक्त एक प्रवास गोष्टींचा, ध्येयाचा आणि नात्यांचा..