पुन्हा एकदा तोच वाद नव्यानं समोर आला आहे. या मालिकेच्या दिग्दर्शक आणि निर्माते मंदार देवस्थळी यांच्यावर कलाकारांचे पैसे न दिल्याचा आरोप आहे.
लग्नासोबत खूप भावना आणि अपेक्षा जोडलेल्या असतात. ही भावनिक मालिका त्याच गोष्टी मांडेल. तू ही रे माझा मितवा ही एक युवा प्रेम कहाणी आहे.
या मालिकेमध्ये ‘मेलोड्रामा’ होता, पण टिपिकल एकता कपूरचा ‘फॅमिली’ टच नव्हता. म्हणजे या मालिकेत दाखवण्यात आलेलं नायकाचं कुटुंब सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंब होतं. कुठलाही बडेजाव नाही, मोठमोठे महाल नाहीत, महागड्या साड्या नेसून, अंगभर दागिने घालून घरात वावरणाऱ्या बायका नाहीत की, मुळूमुळू रडणारी नायिकाही नाही. होती फक्त एक तरल प्रेमकहाणी.