अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) हिचा ‘असंभव’ (Asambhav Marathi Movie)) चित्रपट नुकताच रिलीज झाला... पुर्नजन्मावर आधारित या थ्रिलर चित्रपटात खरं तर दुहेरी भूमिकेत दिसलेली मुक्ता प्रत्येक भूमिका उत्कृष्टपणेच सादर करते... राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘जोगवा’ चित्रपट २००९ मध्ये रिलीज झाला होता.. देवीचे उपासक असणाऱ्या जोगतीणी आणि जोगता यांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली होती... समाजाच्या अंधश्रद्धेला…
चित्रपटाच्या मुख्य कलाकारांमध्ये मुक्ता बर्वे, प्रिया बापट, सचित पाटील आणि संदीप कुलकर्णी यांचा समावेश आहे.
“आम्ही दोघी चित्रपट करताना आम्ही ज्या भावनिक प्रवासातून गेलो, तो अनुभव आमच्यासाठी अत्यंत खास होता. ‘असंभव’मध्ये आम्ही पुन्हा एकत्र आले आहोत,
‘असंभव’ हा चित्रपट केवळ सस्पेन्स थ्रिलर नाही, तर मानवी भावना आणि संघर्षाच्या खोल थरांना स्पर्श करणारा अनुभव आहे.
मराठी चित्रपटांना आणि चित्रकर्मींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून देण्यात येणारे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याचे हीरक महोत्सवी पर्व मोठ्या उत्साहात संपन्न झालं. यावेळी ६० व्या आणि ६१ व्या राज्य मराठी चित्रपटविषयक पारितोषिकांचे, तसेच २०२४ करिता चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कार आणि स्व. राज कपूर जीवनगौरव व विशेष योगदान…
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगवेगळ्या आशयांवर आधारित चित्रपट येत असून प्रेक्षकही त्या चित्रपटांना उत्तम प्रतिसाद देताना दिसत आहेत…आणि आता लवकरच मराठीत मर्डर मिस्ट्री या प्रकारातील 'असंभव' हा चित्रपट भेटीला येणार आहे… नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून या रहस्यपटात प्रिया बापट, मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत… महत्वाचं म्हणजे 'आम्ही दोघी' (२०१८) चित्रपटानंतर प्रिया आणि…
संत विचारावर महाराष्ट्र समृध्द झाला आहे. या संतांनी अभंग-श्लोक-ओव्या अशा रचनांतून साहित्याचा अलौकिक ठेवा मराठी भाषेला दिला.
आजवर इंद्रायणी मालिकेत बरेच ट्विस्ट बघायला मिळाले. इंदूचा संघर्षमय प्रवास त्यात आंनदीबाई निर्माण करत असलेले कठीण प्रसंग हे सगळंच चर्चेत असतं.
गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक वेगवेगळ्या विषयावर चित्रपट आलेले पाहायला मिळतात.
एकदा काय झालं…हा चित्रपट तुम्हाला जेवढं हसवतो तेवढंच रडवतोही. नकळतपणे पालकत्व कसं असावं हे ही शिकवतो. इथे भावना आहेत, पण ‘मेलोड्रामा’ नाही. इथे कोणी नायक नाही, नायिका नाही, इतकंच काय तर व्हिलनही नाही. आहे फक्त एक प्रवास गोष्टींचा, ध्येयाचा आणि नात्यांचा..