काही गैरसमजांमुळे रमा आणि अक्षय यांचं नातं मोडलं. त्यानंतर अक्षयने आपल्या मुली आरोहीसोबत नवीन आयुष्य सुरू केलं.
Muramba Serial: ‘मुरांबा’ मालिकेनं पार केला ११०० भागांचा टप्पा; शशांक केतकरनं व्यक्त केली कृतज्ञता !
१४ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू झालेली ही मालिका आज घराघरात पोहोचली असून, रमा आणि अक्षय ही जोडी प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजलेली आहे.