आवेझ दरबारने आपल्या वडिलांच्या ओळखीचा फायदा घेतलेला नाही आणि त्याने स्वतःच्या मेहनतीवर आपली ओळख निर्माण केली आहे.
बसीरने अवेजवर पक्षपाती असल्याचा आरोप करत त्याच्यावर चांगलाच ताशेरे ओढला. सुरुवातीला अवेजने शांत राहण्याचा प्रयत्न केला .
निष्काळजीपणामुळे घरातील सदस्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर संकट ओढवलं असतं. एवढंच नाही, तर शोच्या व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.