दिग्दर्शक शक्ती सामंत हिंदी सिनेमातील ब्लॉकबस्टर हिट सिनेमाचे बादशाह! सुरुवातीला शम्मी कपूर सोबत त्यांनी साठच्या दशकामध्ये चायना टाऊन, काश्मीर की कली, एन इव्हिनिंग इन पॅरिस असे सुपर डुपर सिनेमे डीलर. त्यानंतर राजेश खन्नाला घेऊन त्यांनी सत्तरच्या दशकात 'आराधना', 'कटी पतंग', 'अमरप्रेम', 'मेहबूबा', 'अनुरोध' हे सिनेमे दिले. त्यानंतर मात्र त्यांनी काळाची पावलं ओळखत अमिताभ बच्चन यांच्यासोबत…
हिंदी चित्रपटसृष्टीतील कपूर घराणं आजही प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात अग्रेसर आहे... त्यांच्याच घरातील एक महत्वाचं नाव म्हणजे ऋषी कपूर (Rishi Kapoor).... आपल्या सहस सुंदर अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात तर घर केलं... एकीकडे पिक्चर्स सुपरहिट सुरु असताना दुसरीकडे त्यांचं वैयक्तिक जीवनही वेगवेगळ्या वळणांवरुन जात होतं... नीतु सिंग (Neetu Singh) आणि ऋषी कपूर यांच्यातील प्रेम बहरण्याआधी तुम्हाला माहित…
बॉलिवूडमध्ये बच्चन, कपूर अशा कुटुंबांनी अढळ स्थान निर्माण केलं आहे… त्यातच कपूर घराण्यातील प्रत्येक पिढी अभिनय, दिग्दर्शन क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे विशेष चर्चेत असते… सध्या याच कपूर फॅमेलीमधील रणबीर कपूरची (Ranbir Kapoor) विशेष चलती आहे… लवकरच त्याचा 'रामायण' (Ramayana Movie) हा बॉलिवूडमधला पहिला भव्य पौराणिक चित्रपट येणार असून यात तो प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणार आहे……