मराठी बिग बॉसच्या सहाव्या सीझनमध्ये (Big Boss Marathi Season 6) रोज नवे नवे राडे पाहायला मिळत आहेत. राकेशने माझ्या परवानगीशिवाय माझा हात खेचला असा आरोप अनुश्रीने केल्यामुळे वाद विकोपालाच गेला. घरातील प्रत्येक सदस्य राकेशच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. तसेच, मुळात हा मुद्दा सुरु करणाऱ्या रुचितालाही (Ruchita Jamdar) घरच्यांनी चांगलंच झापलं. आता, महाराष्ट्रातील जनता देखील राकेशच्या…
मराठी चित्रपट ‘मना’चे श्लोक’ नावामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता... काही हिंदुत्ववादी संघटनांनी पुण्यात चालु शो बंद पाडला होता.. यावरुन आता मराठी कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे... मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित आणि अभिनित या चित्रपटाला इंडस्ट्रीतील लोकांनी पाठिंबा दिला आहे... काय म्हणाले आहेत कलाकार जाणून घेऊयात... (Mrunmayee Deshpande movie)
अभिनेत्री नेहा शितोळे हिने पोस्ट करल लिहिले आहे…
‘द कश्मिर फाईल्स’, ‘द वॅक्सिन वॉर’ असे जळजळीत विषय आपल्या चित्रपटांमधून मांडणाऱ्या दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी सध्या मराठी जेवणावर केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे… मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) ही अग्निहोत्रींची बायको… नुकत्याच 'कर्ली टेल्स'ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये चक्क विवेक अग्नीहोत्री मराठी जेवणाला गरीबांचं जेवण समजतात असा खुलासा स्वत: पल्लवी जोशींनी केला…
अभिनेत्री पल्लवी जोशी आणि तिचे पती दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सध्या त्यांच्या बंगाल फाईल्स चित्रपटासोबतच मराठी खाद्य संस्कृतीवर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे विशेष चर्चेत आहेत... मराठी जेवण गरीबांसारखं असतं असं विवेक यांनी म्हटलं असून नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे... अशातच आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने विवेक अग्निहोत्री यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.. ही अभिनेत्री कोण आहे आणि…
'कटप्पाने बाहुबली को क्यु मारा?'; या प्रश्नाचं उत्तर अजूनही अनुत्तरीत आहे… आणि त्याच तोडीचा आणखी एक महत्वाचा प्रश्नम्हणजे 'पुणेकर दुपारी १ ते ४ या वेळेत का झोपतात…?'. खरं तर यावर बरेच मीम्सही सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत… आता मात्र, एका पुणेरी अभिनेत्रीनेच पुणेकरांच्या दुपारच्या झोपेबद्दल महत्वाचं विधान केलं आहे…
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमधील धाकड…
दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते. देशातील सर्वोच्च असे हे पद्म पुरस्कार विविध क्षेत्रातील दिग्गज आणि अतुलनीय कामगिरी करणाऱ्या महान लोकांना प्रदान केले जातात. यंदा देखील या पद्म पुरस्कारांची घोषणा केली गेली. यंदाचे पद्म पुरस्कार महाराष्ट्रासाठी खूपच खास आणि महत्वाचे ठरले. कारण यंदा मराठी मनोरंजनविश्वातील दिग्गज अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf)…