पूर्वी, जे काही बरं वाईट घडेल त्याची आपोआपच बातमी होई आणि सकाळीच पेपरवाला दरवाजातून घरात पेपर टाके तेव्हाच आजूबाजूच्या जगापासून देश विदेशातील गोष्टी समजत. पेपरात आलंय ते खरे असे त्या काळातील समाज मनोमन मानत होता. बातमी आणि जाहिरात यात फरक होता. असो, तो वेगळाच विषय.