कश्मिरमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकार आणि त्यांच्या कुठल्याही कलाकृतीला भारतात रिलीज होण्यास बंदी घालण्यात आली होती... यात वाणी कपूर आणि फवाद खान यांच्या ‘अबीर गुलाल’ (Abeer Gulal) या चित्रपटाचा देखील समावेश होता... पहलगाम हल्ल्यानंतर या चित्रपटाच्या रिलीजला भारतात बंदी होती, परंतु, आता 'अबीर गुलाल'च्या भारतातील रिलीजला हिरवा झेंडा मिळाला आहे...
मिळालेल्या माहितीनुसार, भारत…
पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) गेल्या काही काळापासून चांगलाच चर्चेत आहे… काही महिन्यांपूर्वीच युरोपमध्ये झालेल्या त्याच्या एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये रतन टाटा यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर लाईव्ह कॉन्सर्ट थांबवून त्याने टाटांना श्रद्धांजली वाहिली होती… परदेशात आपल्या देशाप्रती त्याने दाखवलेली आत्मियता लोकांना फारच आवडली आणि त्याचं कौतुकंही झालं.. पण आता भारतात पाकिस्तानी कलाकारांना बंदी…
आता या सर्व परिस्थितीनंतर अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी रविवारी एक्सवर यावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
काश्मिरमधील पहलगाम येथे निष्पाप भारतीय नागरिकांवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी कॅम्प्स उधळून लावून ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation sindoor) यशस्वी केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानात सीमेवर खडाजंगी सुरु झाली असून त्याचा परिणाम गंभीर होत चालला आहे. अशात भारताच्या नागरिकांची कडेकोट सुरक्षा लक्षात घेता भारतीय सरकारने पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मिडिया अकाऊंट्स बंद केले आहेत.…
पहलगाम येथे निष्पाप भारतीय नागरिकांचे जीव घेतलेल्या दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) ही मोहिम राबवली होती. यानंतरही पाकिस्तानकडून भारतावर हल्ला करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाल्यामुळे ८ मे २०२५ पासून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाले असून पाकिस्तान ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून भारतावर करणारे हल्ले भारतीय सैन्य परतवून लावत आहे. ऑपरेशन सिंदूरचे…
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) मोहिम राबवून पाकिस्तानला सणसणीत उत्तर दिलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर ८ मे २०२५ पासून भारत-पाकिस्तान सीमेवर घमासान युद्धाला सुरुवात झाली असून भारतीय सैन्याने पाकिस्तानची पळताभूई थोडी करुन ठेवली आहे. तेथे बॉर्डवर सैन्य दिवस-रात्र एक करुन शत्रुशी लढत असताना देशातील सामान्य नागरिकांसह…
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) ७ मे २०२५ रोजी पुर्ण करुन ९ दहशतवादी कॅम्प्सना नेस्तनाभूत केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या भारत-पाकिस्तान तणावामुळे पुन्हा एकदा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असता भारताने काश्मिरव्याप्त पाकिस्तानला चोख उत्तर दिलं आहे. पण तुम्हाला माहित आहे का २००४ मध्ये एक हिंदी चित्रपट…