पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) गेल्या काही काळापासून चांगलाच चर्चेत आहे… काही महिन्यांपूर्वीच युरोपमध्ये झालेल्या त्याच्या एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये रतन टाटा यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर लाईव्ह कॉन्सर्ट थांबवून त्याने टाटांना श्रद्धांजली वाहिली होती… परदेशात आपल्या देशाप्रती त्याने दाखवलेली आत्मियता लोकांना फारच आवडली आणि त्याचं कौतुकंही झालं.. पण आता भारतात पाकिस्तानी कलाकारांना बंदी…
काश्मिरमधील पहलगाम येथे निष्पाप भारतीय नागरिकांवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी कॅम्प्स उधळून लावून ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation sindoor) यशस्वी केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानात सीमेवर खडाजंगी सुरु झाली असून त्याचा परिणाम गंभीर होत चालला आहे. अशात भारताच्या नागरिकांची कडेकोट सुरक्षा लक्षात घेता भारतीय सरकारने पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मिडिया अकाऊंट्स बंद केले आहेत.…