प्रियदर्शन दिग्दर्शित ‘भूल भूलैय्या’ (Bhool Bhuliaya) हा चित्रपट २००७ मध्ये रिलीज झाला होता... अक्षय कुमार आणि विद्या बालन यांच्या अभिनयाने आणि चित्रपटातील प्रत्येक कलाकाराच्या अभिनय आणि विनोदाने हा चित्रपट लोकप्रिय झाला... यानंतर या चित्रपटाचे २ भाग रिलीज झाले... ‘भूल भूलैय्या २’ आणि ३ यात अक्षय कुमारला कार्तिक आर्यनने रिप्लेस केलं... आणि आता लवकरच ‘भूल भूलैय्या…
भारतीय चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट येत असून निराळे प्रयोगही मेकर्स करताना दिसत आहेत... सध्या प्रेक्षकांना हॉरर कॉमेडी किंवा कोर्टरुम ड्रामा मग ते कुठल्याही भाषेतील असले तरी प्रचंड आवडतायत... यात विशेष नाव घ्यावं ते म्हणजे अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अर्शद वारसी (Arshad Warsi) यांच्या ‘जॉली एल.एल.बी ३’ (Jolly LLB 3) चित्रपटाचं... एकीकडे या चित्रपटाची…
२५ वर्षांपूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीत क्लासिक विनोदी चित्रपटाने प्रेक्षकांना भंडावून सोडलं होतं. बाबू भैय्या, श्याम आणि राजू यांनी ‘हेरा फेरी’ (Hera Pheri) करुन रसिक प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं होतं. ‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’च्या यशानंतर आता लवकरच ‘हेरा फेरी ३’ (Hera Pheri 3) येणार असं सांगण्यात आलं. मात्र, बाबू भैय्या अर्थात अभिनेते परेश रावल (Parresh…
काही दिवसांपासून बाबू भैय्या अर्थात अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) विशेष चर्चेत आहेत. बॉलिवूडमधील कल्ट चित्रपट हेरा फेरी चित्रपटाचा ते महत्वाचा भाग असून त्यांनी साकारलेली बाबू भैय्या ही भूमिका २५ वर्षांनी देखील तितकीच ताजी तवाणी वाटते. ‘हेरा फेरी’ चित्रपटाच्या दोन्ही भागांना मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता लवकरच ‘हेरा फेरी ३’ (Hera Pheri 3) येणार असल्याची घोषणा…
‘हेरा फेरी’ (Hera Pheri) या कल्ट चित्रपटाचं करावं तितकं कौतुक आणि या चित्रपटाबद्दल बोलावं तितकं कमी आहे. चित्रपटातील प्रत्येक संवाद आज मीम्ससाठी पोषक ठरला आहे. दरम्यान, 'हेरा फेरी' १ आणि २ या दोन्ही भागांना मिळालेल्या तुफान यशानंतर लवकरच 'हेरा फेरी ३' येणार असं सांगण्यात आलं होतं. पुन्हा एकदा दिग्दर्शक प्रियदर्शन आपला विनोदी बाज प्रेक्षकांसमोर 'हेरा…
‘हेरा फेरी’ (Hera Pheri) म्हणजे आयकॉनिक चित्रपट. हा चित्रपट म्हणजे शब्दांमध्ये व्यक्त न करता येणारं इमोशन आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती नक्कीच वाटणार नाही. चित्रपटातील प्रत्येक संवाद आजही प्रेक्षकांना तोंडपाठ आहेच पण त्यातील बाबूराव, राजू आणि श्याम ही तीन पात्र अजरामर झाली आहेत. ४५ वर्षांपेक्षा अधिक काळ विविध भूमिका जरी अभिनेते परेश रावल यांनी साकारल्या…
“पैसा ही पैसा होगा”, किंवा “चाय से ज्यादा किल्ली गरम है”… असे प्रत्येकाला आजच्या काळात रिलेट होणारे संवाद देणारा सगळ्यांचाच आवडीचा चित्रपट म्हणजे ‘हेरा फेरी’ भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात असे काही मोजके चित्रपट आहेत जे आजही अगदी डायलॉग्ससह प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यापैकीच एक चित्रपट म्हणजे ‘हेरा फेरी’. बाबूराव, राजू आणि श्याम या तिघडीने अक्षरश: लोकांना वेड…