मराठीसह हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांचा 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला... आजवर विविधांगी विषयांवर भाष्य करणाऱ्या महेश मांजरेकरांच्या या चित्रपटाचा विषय शेतकरी आत्महत्या हा होता; जो खरं तर प्रत्येक सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे... समाजातील अडचणींवर भाष्य करणारे चित्रपट येत असून त्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद देखील मिळत…
“हमारी सोसायटी में हम घाटी लोगो को नहीं रखते…”; जो हे वाक्य म्हणतो, त्याच्या खाडकन् कानाखाली पडते… आणि कानाखाली लगावणारे असतात छत्रपती शिवाजी महाराज! हो आपण आज महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाबद्दल बोलतोय. पहिलं तर शिवराय आणि दुसरं म्हणजे शेतकरी अशा महाराष्ट्रातल्या दोन संवेदनशील विषयांवर चित्रपट बनवण्याचं धाडस त्यांनी केलं. पण तरीही…
७१ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला… यावेळी भारतीय चित्रपटसृष्टीतल विविध भाषेतील कलाकरांचा सन्मान करणात आला… विशेष म्हणजे यावेळी सर्वोत्कृष्ट बालकलाकारांचा पुरस्कार ५ बालकलाकारांना दिला ज्यात ४ आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार होते… तसेच, ७० वर्षांमध्ये पहिल्यांदाच ४ वर्षीय त्रिशा ठोसर हिने तिचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार पटावला असून सध्या सगळीकडेच तिच्या नावाची जोरदार चर्चा…
‘’स्वराज्याचं रक्षण करायला राजे पुन्हा येत आहेत!’’या दमदार घोषणेने महाराष्ट्रात आपल्या राजाच्या चित्रपटाची चाहूल लागली आहे. महेश मांजरेकर लिखित-दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला.. आजवर कधीच दिसलं नाही असं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रखर रूप यात दिसणार असून मराठीची अस्मिता, बळीराजाच्या आत्महत्येचा मुद्दा, मराठी माणसांचं मुंबईतील स्थान, परप्रांतीयांची मुजोरी अशा अनेक विषयांवर महाराजांचं…