चित्रपट, नाटक जितक्या आवडीने भारतात पाहिले जातात तितक्याच आवडीने मालिका देखील पाहिल्या जातात... मग त्या मराठी भाषेतील असो किंवा हिंदी... पण मालिकांना सर्वात जास्त प्रेक्षकवर्ग भारतात आहे हे डावलून चालणारच नाही... मात्र, तुम्हाला माहित आहे का ९० च्या दशकात एक मालिका होती जिला केवळ २५ दिवसांत कोटींच्या घरात व्ह्युज मिळाले होते आणि जिचं नाव जगातील…
रामानंद सागर यांचे ‘रामायण’ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
प्रभास आणि क्रीती सनन यांची मुख्य भूमिका असेलला अन ओम राउत यांनी दिग्दर्शित केलेला आदिपुरुष सध्या चर्चेत आहे. चित्रपटाची सकारात्मक चर्चा होण्याऐवजी चित्रपटावर मोठ्या प्रमाणावर टीका होतांना बघायला मिळते. मूळ रामायणाच्या पात्रांना न्याय न देता रंगवलेली भडक पात्रे, चित्रपटाचे भडक अन असंवेदनशील संवाद यामुळे हा चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरला नाही.