हिंदी सिनेमाच्या गीतकारांच्या दुनियेत आज देखील सर्वाधिक चर्चेला जाणारे नाव म्हणजे साहीर लुधियानवी हे नाव. काळ जस जसा पुढे जातो आहे तस तसा साहीरच्या गीतांच्या लोकप्रियतेचा परीघ वाढतो आहे. त्यांचे खरे नाव (पाळण्यातलं नाव) होते अब्दुल हाई. आता तुम्ही म्हणाल अब्दुल हाई हे नाव होतं तर ते साहिर लुधियानवी कसे झाले? याची एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे.
लिजेंडरी लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या स्ट्रगलिंगच्या दिवसातील हा किस्सा आहे. जावेद साहेब त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये नुकतेच एक-दोन प्रोजेक्ट करून थोडेसे नावारूपाला आले होते. त्या काळात एकामागून एक प्रोजेक्ट कधीच मिळत नव्हते यामुळे जावेद साहेबांमागे नेहमी पैशाची चणचण असायची. त्यांना घरून काहीच सपोर्ट नव्हता. त्यांची
साहिर सगळ्या पातळ्यांवर तेवढाच प्रभावी जाणवत राहतो. साहिरच्या गीतांमध्ये जेवढं वैविध्य आढळून येतं तेवढंच किंबहुना त्याहून जास्त उतार-चढावाचं त्यांचं आयुष्य राहिलेलं आहे.