भारतीय सिनेमाला जगभर पोहोचवणारे ख्यातनाम दिग्दर्शक सत्यजित रे यांनी १९७७ साली एक हिंदी चित्रपट बनवला होता ’शतरंज के खिलाडी’. सत्यजित रे यांनी बनवलेला एकमेव पूर्ण लांबीचा हिंदी चित्रपट होता. (अर्थात नंतर त्यांनी 'सद्गती' नावाची एक शॉर्ट फिल्म १९८१ साली दूरदर्शन करीता बनवली होती.) या ’शतरंज के खिलाडी’ चित्रपटाला त्यावर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट हिंदी…
कलासक्त व्यक्तीला व्यवहार समजतोच असे नाही. आपल्या कलेच्या विश्वात मश्गुल असणार्या कलावंताला कागदी दुनियेतील हिशेब समजत नाहीत. म्हणूनच ज्या वेळी कवी, गीतकार शैलेंद्रला ’तिसरी कसम’च्या निर्मितीच्या वेळी या फंदात पडू नका असाच सल्ला सर्वांनी दिला तरी शैलेंद्रने तो जुगार खेळलाच आणि वयाच्या ४० व्या वर्षी जगाचा निरोप घेवून गेला. कलावंतांचं हे हळवेपण ’गुरूदत्त’ला देखील प्राण…