चित्रपटात या तीन मित्रांच्या आयुष्यात अचानक काही विचित्र घटना घडतात. परिस्थिती बदलते, फसवणूक होते, पण तरीही ही तिघं एकत्र उभं राहतात.
३ मित्रांची केमिस्ट्री, गंमतीदार किस्से , मजेशीर प्रसंग पाहायला मिळतात. त्यात कलाकारांनी साकारलेली पात्रं हसवण्याचा प्रयत्न करतायत.