कधी कधी अनपेक्षित पणे एखादी संधी कलावंताच्या वाट्याला येते आणि ती संधी त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलवून टाकते. पार्श्वगायिका गायिका (पूर्वाश्रमी ची सुषमा श्रेष्ठ) यांच्याबाबत असं झालं होतं! खरं तर सुषमा श्रेष्ठ (जन्म ६ सप्टेंबर १९६०) सत्तरच्या दशकामध्ये चाइल्ड आर्टिस्ट म्हणून सिनेमात आली होती. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी तिने पार्श्वगायनाला सुरुवात केली. पहिलं गाणं सुषमाने गायलं…
आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे शर्मिला टागोर (Sharmila Tagore0... त्यांची दोन मुलं सोहा अली खान आणि सैफ अली खान ही म्हणजे बॉलिवूडमधील आनंदी भाऊ-बहिणीची जोडी... सैफ अली खान पुर्णपणे चित्रपटांमध्ये आपलं करिअर करत होता आणि आजही करतोय... पण सोहा अली खान फार चित्रपटांमध्ये दिसली नाही... नुकताच 'छोरी २' (Chhori 2)…
बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार म्हणजे राजेश खन्ना. (Rajesh Khanna).. त्यांचा अभिनय, स्टाईल आणि त्यांचा लूक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असायचे आणि आजही त्यांचा फॅन बेस काही कमी झाला नाही आहे... राजेश खन्ना यांची एक झलक पाहण्यासाठी तरुण-तरुणी अक्षरशः वेडे व्हायचे. त्यांचा प्रत्येक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर लांब रांगा लागायच्या... बरं. सुपरस्टार असूनही राजेश खन्ना यांना देखील स्ट्रगल करावा…
बंगाली सिनेमातील सुपरस्टार उत्तम कुमार यांनी काही हिंदी सिनेमा देखील काम केले होते. पण दुर्दैवाने त्यांच्या हिंदी चित्रपटांना फारसे यश मिळाले नाही. बंगाली सिनेमात अफाट यश मिळविणारा हा कलाकार हिंदीत तितकाच यशस्वी होऊ शकणार नाही. परंतु उत्तम कुमार यांचा एक हिंदी चित्रपट मात्र कल्ट क्लासिक म्हणून आज देखील आठवला जातो. कोणता होता हा चित्रपट ?…
गुलजार यांची दिग्दर्शनात तरी राजेश खन्ना व अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा विनोद खन्ना व जितेंद्र यांच्यावर विशेष मर्जी होती असे दिसते. तसे का हे त्यांनी कधीच सांगितलेले नाही.त्यांनी आपल्या दिग्दर्शनातील 'मेरे अपने', 'अचानक', 'मीरा', 'लेकिन या चित्रपटात विनोद खन्नाला तर 'परिचय', 'किनारा','खुशबू' या चित्रपटात जितेंद्रला संधी दिली. 'परिचय'मध्ये विनोद खन्ना पाहुणा कलाकार होताच. (Unsuni Kahani of…
माणूस कितीही मोठ्या पदावर असला तरी त्याची खरी ओळख होते त्याच्या सोबतच्या किंवा हाताखालच्या लोकांसोबत कसा वागतो त्यावर! यशाची ,गुणवत्तेची एक नशा असते ती माणसाची नीतीमत्ता बिघडवून टाकते.
धर्मेंद्र (Dharmendra) यांचे रुपेरी पडद्यावर १९६० साली अर्जुन हिंगोरानी यांच्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून आगमन झाले. या चित्रपटात त्यांची नायिका कुमकुम होती. यानंतर धर्मेंद्र यांनी तब्बल ५८ वर्ष रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवले. या काळात ३० हून अधिक अभिनेत्रींसोबत त्यांनी नायक भूमिका केल्या. धर्मेंद्र खरोखरच भाग्यवान म्हटले पाहिजे कारण ‘गोल्डन इरा’ मधील नायिकांसोबत…
अदाकार शर्मिला टागोर (sharmila tagore)चा पहिला हिंदी सिनेमा होता शक्ती सामंत यांचा १९६४ साली आलेला ‘कश्मीर की कली’.
पती व पत्नी यांच्या नातेसंबंधांवर लेख, कथा, कादंबरी, नाटक, चित्रपट, मालिका, वेबसिरिज अशा सगळ्याच माध्यमातून अनेक वर्ष सतत पाहिले जातेय. कधी त्यात ‘वो’ देखील येतो, असतो. म्हणजे पतीची मैत्रिण वा पत्नीचा मित्र. कधी विवाहबाह्य संबंध तर कधी काॅन्ट्रॅक्ट मॅरेज अशी उपकथानके. त्यातच घटस्फोट, दुसरं लग्न असे आणखीन काही प्रकार.
दूरदर्शनवरील महाभारतामुळे घराघरात पोहोचलेले दिग्दर्शक बी आर चोप्रा (b r chopra) हे भारतीय चित्रपट सृष्टीतील उच्च विद्याविभूषित सुसंस्कृत कलावंत होते.