नटसम्राट बालगंधर्व यांच्या नावाने दिला जाणारा मानाचा पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत संपन्न झाला... मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांना या पुरस्कार प्रदान करत त्यांचा गौरव करण्यात आला... २५व्या नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार सोहळ्यात सई ताम्हणकरसह सिद्धार्थ जाधव, मकरंद देशपांडे अशा दिग्गज कलाकारांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले...
सिने सृष्टीतील योगदानासाठी मकरंद देशपांडे, मुरली शर्मा, सई ताम्हणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव…
सध्या सगळीकडे महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे... छत्रपती शिवाजी महाराज आताच्या काळात पुन्हा एकदा आले तर त्यांचा दृष्टीकोन काय असेल? आणि ते या सगळ्यातून लोकांना कसा मार्ग दाखवतील असं कथानक या चित्रपटातून लोकांना पाहायला मिळणार आहे... त्यामुळे चित्रपटाबद्दल आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये कुतूहल असताना आता सिद्धार्थ जाधव…
चित्रपटसृष्टीत दोन अभिनेत्यांची किंवा दिग्दर्शक-अभिनेत्याची जोडगोळी असतेच... मराठीतील गाजलेली जोडी म्हणजे भरत जाधव (Bharat Jadhav) आणि केदार शिंदे (Kedar Shinde)... रंगभूमीपासून एकमेकांचा प्रवास चित्रपटांपर्यंत पाहणारे हे दोन घनिष्ट मित्र एकेकाळी तब्बल ९ महिने एकमेकांशी बोलत नव्हते... इतकंच नाही तर एकाच बिल्डिंगमध्ये राहूनही त्यांनी एकमेकांचं तोंड देखील पाहिलं नव्हतं... नेमकी या दिग्दर्शक-अभिनेत्यात काय वाद झाला होता?…
मराठी चित्रपटसृष्टीत गावाकडच्या कथा कायमच महत्वाचं आकर्षण आणि केंद्रबिंदू राहिल्या आहेत... अशाच एका गावाची आणि तिथल्या अनोख्या परंपरेची कथा सांगणारा एक विनोदी चित्रपट आला होता तो म्हणजे ‘जत्रा’.. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव (Bharat Jadhav) आणि सिद्धार्थ जाधव यांच्या प्रमुख भूमिका होत्या... चित्रपटाची कथा, प्रत्येक कलाकाराचा अभिनय तर गाजलाच पण चित्रपटातील 'कोंबडी पळाली'…
या चित्रपटाची खासियत म्हणजे पहिल्यांदाच एकत्र झळकणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, रोहिणी हट्टगंडी आणि पॉवरपॅक्ड अभिनेता सिद्धार्थ जाधव.
अंकुश चौधरी दिग्दर्शित साडे माडे तीन चित्रपटाचा दुसरा भाग पुन्हा एकदा साडे माडे तीन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे... कुरळे ब्रदर्सची भन्नाट केमिस्ट्री, त्यांचे एकमेकांवरील प्रेम आणि पोट धरून हसायला लावणारे किस्से, या सगळ्यामुळे हा चित्रपट महाराष्ट्राला भावला. आता त्याच चित्रपटाचा दुसरा भाग ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.
नुकत्याच रिलीज झालेल्या नवीन…
‘आतली बातमी फुटली’ या आगामी मराठी चित्रपटातील पहिलं गाणं, ‘सखूबाई’ नुकतंच प्रदर्शित झालं असून त्याने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातलाय.
मराठी चित्रपटांना पुन्हा एकदा सुगीचे दिवस आले आहेत... 'गुलकंद', 'आता थांबायचं नाय' या अशा बऱ्याच मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळताना दिसत आहे... शिवाय, मेकर्स विविध विषयांवर आधारित नवे चित्रपट आणि जन्या गाजलेल्या चित्रपटांचे सीक्वेल्सही आणत आहेत... सध्या संजय जाधव दिग्दर्शित 'येरे येरे पैसा ३' (Yere Yere Paisa 3) हा चित्रपट थिएटर गाजवत असून प्रेक्षक…
सिद्धार्थसाठी तो एक भावनिक प्रवास आहे मनाच्या अगदी खोलवर भिडणारा. त्यानंतर ‘आता थांबायचं नाय’ चित्रपट छोट्या पडद्यावर पाहता येणार आहे.
या गाण्याच्या प्रदर्शनाआधी चित्रपटाच्या टीमने शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरात जाऊन त्यांच्या आशीर्वादाने हे गाणं प्रदर्शित केलं.