भारतामध्ये थिएटरला सर्वाधिक चाललेला चित्रपट म्हणून आता ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाकडे पाहिले जाते. 20 ऑक्टोबर 1996 या रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट कोरोनाचा दोन वर्षाचा कालावधी सोडला तर मागची 30 वर्ष हा चित्रपट, अखंडपणे मुंबईच्या ‘मराठा मंदिर’ या चित्रपटगृहात चालू आहे! हा कदाचित जागतिक विक्रम असावा. हा चित्रपट यशराज फिल्मसाठी अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण…
ती सांगते, “गणपती बाप्पाशी माझं अफेअर चालू आहे… कित्येक वर्षांपासून! तो माझ्यासाठी केवळ पूजनीय नाही, तो माझा मित्र आहे, सखा आहे.
एकीकडे सुहाना लवकरच ‘किंग’मध्ये झळकणार आहे, तर दुसरीकडे आर्यन खानच्या ‘स्टारडम’बाबत ही मोठे अपडेट्स समोर येत आहेत.
राजकुमार हिरानी यांच्या सिनेमात आपण संजय दत्त, आमिर खान, रणबीर कपूर यांना असून आता शाहरुख खानचं रेड चिली एन्टरटेन्मेंट आणि राजकुमारी हिरानी यांचं राज कुमार हिरानी फिल्म्स एकत्र येत एका सिनेमाची निर्मिती करणार आहेत.