या मालिकेत ते साकारत आहेत हर्षवर्धन जहागिरदार, एक नामांकित वकील, जो आपल्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वामुळे लोकप्रिय आहे.
क संवेदनशील छेडछाड प्रकरण हाताळताना ऊर्जात्या प्रकरणात निष्णात वकील हर्षवर्धन जहागिरदार यांच्या विरोधात उभी राहते.
मालिकेतील प्रमुख पात्र कला (ईशा केसकर) आणि अद्वैत यांचं लग्नाचा घाट घातलेला असतानाच कलाच्या अपघातामुळे कथानकात एक नवीन वळण येणार आहे.
मालिकेत मधुराणी गोखलेने सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारली आहे, आणि डॉ. अमोल कोल्हे महात्मा जोतीबा फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
पारंपरिक लूकमध्ये सखीने नऊवारी साडी आणि आकर्षक दागदागिने परिधान केले, तर कान्हा एक क्लासिक मराठमोळ्या पोशाखात दिसला.
‘अबोली’चा पहिला भाग 23 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसारित झाला होता. या काळात मालिकेने 1267 एपिसोड्स पूर्ण केले.
“तू ही रे माझा मितवा” चे वेळ बदलल्यामुळे 8 वाजता लागणारी “कोण होतीस तू काय झालीस तू” ही मालिका ही वेळ बदलणार की बंद होणार?
तिच्या दमदार अभिनयामुळे आणि प्रभावी संवादफेकीमुळे ती कोणत्याही मालिकेचं आकर्षण ठरते, त्यामुळे या मालिकेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्साह आहेत.
‘शुभविवाह’मध्ये मी एसीपी अपूर्वा पुरोहित या पात्रात दिसणार आहे, आणि पहिल्यांदाच धडाकेबाज पोलीस अधिकारी म्हणून येणार आहे.”
काजळमाया मालिकेची गूढ कथा तीव्रतेने वाढवते आहे. जेव्हा तिच्या मार्गात आरुष येतो आणि तिच्या महत्वाकांक्षेला आव्हान देतो,