राज्यात काही महिन्यांपूर्वी किंबहूना अजूनही मराठी भाषेचा वाद फारच चिघळला होता... मुंबईत राहून मराठी बोलता येत नाही या मुद्द्यावरुन परप्रांतीय लोकं महाराष्ट्रामध्ये दादागिरी करतात किंवा काही वेळेस मराठी माणसं परप्रांतीयांवर मराठी भाषा शिकण्यावरून वाद घालतात ही प्रकरण फार सुरु होती... अशातच मराठी भाषा वादावर मराठीसह बॉलिवूड कलाकारांनी देखील आपली मतं मांडली होती... काही कलाकारांनी परप्रांतीय…
४० वर्षांपेक्षा अधिक काळ बॉलिवूडमध्ये टिकून राहणाऱ्या बऱ्याच अभिनेत्यांपैकी २ नावं आहेत ती म्हणजे संजय दत्त (Sanjay Dutt) आणि सुनील शेट्टी (Suneil Shetty)... वडिल आणि आई दोघेही सुपरस्टार असून संजय दत्त याला कायम त्याच्या अभिनयामुळे चित्रपट मिळाले.. तर, सुनील शेट्टी याला कुणीही गॉफादर नसल्यामुळे त्याने स्वत:च्या मेहनतीवर आपलं स्थान इंडस्ट्रीत तयार केलं... नुकतीच या दोन्ही…
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठी-हिंदी भाषेचा वाद सुरु होता… त्यातच राज्य सरकारने शाळेत इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा धोरण समिती लागू केल्यानंतर एक नवा वाद पेटला होता.. मात्र, राज्य सरकारने हे धोरण मागे घेतले असून हिंदी भाषेची सक्ती नसणार आहे… अशातच आता अभिनेता सुनील शेट्टी (Suneil Shetty) याने मराठी भाषेबद्दल महत्वाचं विधान केलं असून माझी कर्मभूमी मुंबई…