सध्या महाराष्ट्रात मराठी-हिंदी भाषेवरुन वाद सुरु आहे… सामान्य माणसांसह आता बॉलिवूड कलाकारांनी देखील मराठी-हिंदी भाषेवर आपली मतं देण्यास सुरुवात केली आहे… आता या मुद्द्यामध्ये अभिनेता आर माधवन (R Madhvan) सहभागी झाला असून मी तामिळ असूनही मला कधीच भाषेचा अडसर आला नाही अशी प्रतिक्रिया माधवन याने दिली आहे… सध्या आप जैसा कोई या चित्रपटामुळे तो विषेष…
‘हेरा फेरी’ ते ‘भूल भूलैय्या’ असे अनेक आयकॉनिक चित्रपट प्रेक्षकांना देणारे दिग्दर्शक प्रियदर्शन पुन्हा एकदा राजू, श्याम आणि बाबू भैया हे त्रिकूट भेटीला घेऊन येत आहेत… २००० मध्ये आलेल्या ‘हेरा फेरी’ (Hera Pheri) या चित्रपटाची चर्चा आज २५ वर्ष जाली तरी तितकीच केली जाते.. प्रत्येक डायलॉग्ज्स हे आयकॉनिक आहेत.. आणि आता पुन्हा एकदा बऱ्याच वर्षांनी…
थिएटरप्रमाणे घरबसल्या ओटीटी(OTT) प्लॅटफॉर्म्सवर विविध विषयांवर आधारित चित्रपट, वेब सिरीज दर आठवड्याला रिलीज होत असतात. मार्च महिन्याची सुरूवात देखील हिंदीसह तमिळ, तेलुगू वेब सिरीज आणि चित्रपटांनी होणार आहे. कॉमेडी ते ऍक्शन जाणून घेऊयात नेमके कोणते नवीन चित्रपट आणि वेब सीरिज कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार….(OTT release)
नादानियाँ
दिल्लीतील एक समाज सेविका आणि मध्यमवर्गीय कॉलेजच्या मुलाची…
“पैसा ही पैसा होगा”, किंवा “चाय से ज्यादा किल्ली गरम है”… असे प्रत्येकाला आजच्या काळात रिलेट होणारे संवाद देणारा सगळ्यांचाच आवडीचा चित्रपट म्हणजे ‘हेरा फेरी’ भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात असे काही मोजके चित्रपट आहेत जे आजही अगदी डायलॉग्ससह प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यापैकीच एक चित्रपट म्हणजे ‘हेरा फेरी’. बाबूराव, राजू आणि श्याम या तिघडीने अक्षरश: लोकांना वेड…
“अंजली, मैं तुम्हे भूल जाऊ ये हो नही सकता हा तुम मुझे भूल जाओ ये मैं होने नही दूँगा…” नव्वदच्या दशकाच्या अखेरीस आलेल्या ‘धडकन’ या चित्रपटातील सुनील शेट्टीचा हा डायलॉग आजदेखील समाज माध्यमावर अनेक मीम्स रूपात अवतारताना दिसतो.
डान्स रिअॅलिटी शो ‘डान्स दिवाने ४’चे विजेते जाहीर झाले आहेत. सगळ्यांना मागे टाकत नितीन आणि गौरव यांनी शोची ट्रॉफी जिंकली आहे.
“अंजली, मै तुम्हे भूल जाऊ ये हो नही सकता और तुम मुझे भूल जाओ ये मै होने नही दूंगा….!” हा सुनील शेट्टीचा ‘धडकन’ मधील डॉयलॉग आजही प्रचंड लोकप्रिय आहे. सुनीलचा जन्म कर्नाटकमधील मंगलोरचा. आजचा किस्सा काहीसा वेगळा आहे. सुनील शेट्टी सिनेमात आल्यानंतर तब्बल बारा वर्षांनी त्यांचे नवे रुपेरी बरसे झाले त्याचा.