या चित्रपटाचा मुख्य गाभा आहे गावातील तरुणांच्या रखडणाऱ्या लग्नांचा प्रश्न. आजच्या काळात शहर आणि गाव यांच्यात एक अदृश्य दरी निर्माण झाली आहे.
नव्या पिढीच्या विचारसरणी, जीवनशैली आणि त्यांच्या आशा आकांक्षांमध्येही लक्षणीय फरक पाहायला मिळतो. विशेषतः ग्रामीण भागातील तरुण पिढी.
राजवीर-मयूरी यांच्या प्रेमाचा बहर प्रेक्षकांना पाहायला मिळतो आहे. मयूरी हीच बॉडीगार्ड असल्याचं राजवीरला समजलं आहे.