कधी कधी चित्रपटातील गाणे कोणी गायचे यावर वाद होतात भारतीय सिनेमाच्या गोल्डन इरा मध्ये तर असे काही किस्से घडले आहेत की अक्षरशः टॉस करून गाणे कोणी घ्यायचे यावर निर्णय घेतला गेला पण म्युझिक रूममध्ये संगीतकार हा बॉस असतो त्याचा निर्णय अंतिम असतो एकदा एका गाण्याच्या वेळी असाच वाद निर्माण झाला होता संगीतकार आला हे गाणे…
अतिशय गोड गळ्याचे गायक तलत महमूद हे जितकी सुंदर गाणी गात होते तितकेच ते चांगले गुणग्राहक देखील होते. भारतीय सिनेमाच्या सुवर्णकाळातील अनेक मेलडीअस गाणी त्यानी गायली आहेत. रात ने क्या क्या ख्वाब दिखाये, जिंदगी देने वाले सुन , जलते है जिसके लिए, सीने मे सुलगते है अरमा, फिर वोही शाम वोही गम वोही तन्हाई.. अशी एकाहून एक सुरीली…
बंगालमधून आलेल्या संगीतकारांनी हिंदी सिनेमाच्या संगीताचे दालन अतिशय समृद्ध करून ठेवले आहे. ज्येष्ठ संगीतकार अनिल विश्वास यांच्यापासून हा सिलसिला सुरू झाला. त्यानंतर सचिन देव बर्मन, सलील चौधरी, हेमंत कुमार, शामल मित्रा, राहुल देव बर्मन, कनू रॉय, पंकज मलिक, बप्पी लहरी शंतनु मोइत्रा.... असा गुणी संगीतकारांचा प्रवास चालूच राहिला. संगीतकार सलील चौधरी हे अतिशय प्रतिभा संपन्न…