सेन्ट्रलला हिंदी सिनेमाही यश मिळवत. वह कौन थी, प्यार का मौसम, परवरीश, चाचा भतिजा येथेच ज्युबिली हिट. तसेच अमिताभचा ‘संजोग’, संजीवकुमार – राखीचा पारस, अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या ‘बटाटा वडा…’ गाणे असलेला ‘हिफाजत’ असे अनेक सिनेमा तर, तुलसी विवाह, अलख निरंजन वगैरे पौराणिक सिनेमाही इथेच इथे रिलीज झाले.
गिरगावातील म्युनिसीपालटीच्या शाळेत जाताना आणि कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाताना खोताची वाडी, आंबे वाडी, कुडाळेश्वर वाडी (पेंडसे वाडी म्हणून प्रसिद्ध आहे) यांच्यासमोर आयुष्यातील पहिले सिनेमा थिएटर मी पाहू लागलो. ते होते मॅजेस्टिक सिनेमा!
अनेक चित्रपटांची घोषणा होऊनही रिलीज मात्र रखडलं जातं… काय असावीत कारणे जाणून घेऊया आजच्या लेखात.
राज्यातील सिनेमा थिएटर बंद ठेवावी लागून दोन महिने तर देशातील थिएटर बंद ठेवावी लागून पन्नास दिवस पूर्ण झाले