दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) एकतर त्यांच्या काही विधानांमुळे किंवा चित्रपटांच्या विषयावरुन कायम चर्चेत असतात... सध्या ‘द बंगाल फाईल्स’ (The हा त्यांचा चित्रपट जरी चर्चेचा विषय असला तरी प्रेक्षकांनी अपेक्षित प्रतिसाद या चित्रपटाला दिला नसल्याचं आकडेवारी तरी सांगतेय... खरं तर अग्निहोत्री आणि पल्लवी जोशींच्या आधींच्या चित्रपटांप्रमाणेच हा चित्रपटही रिलीज होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता... त्यामुळे…
‘द बंगाल फाईल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) सध्या त्यांच्या या चित्रपटापेक्षा मराठी पद्धतीच्या जेवणावर त्यांनी केलेल्या विधानमुळे जास्त चर्चेत आहेत... वरण भात म्हणजे गरीबांचं जेवण असं वक्तव्य नुकत्याच एका मुलाखतीत अग्निहोत्रींनी केलं होतं... यामुळे सामान्य नागरिकांसह मराठी कलाकारांचा रोष त्यांना पत्करावा लागला होता... आता विवेक यांनी त्यांच्या या विधावर पलटी मारत स्पष्टीकरण दिले…
अभिनेत्री पल्लवी जोशी आणि तिचे पती दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सध्या त्यांच्या बंगाल फाईल्स चित्रपटासोबतच मराठी खाद्य संस्कृतीवर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे विशेष चर्चेत आहेत... मराठी जेवण गरीबांसारखं असतं असं विवेक यांनी म्हटलं असून नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे... अशातच आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने विवेक अग्निहोत्री यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.. ही अभिनेत्री कोण आहे आणि…
‘द कश्मिर फाईल्स’, ‘द बंगाल फाईल्स’ या चित्रपटांचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) सध्या चांगलेच चर्चेत आहेत... नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांनी मराठी खाद्यसंस्कृतीवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळं त्यांना नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरलं आहे. मराठमोळ्या अभिनेत्री पल्लवी जोशी यांचे पती असणाऱ्या विवेक अग्निहोत्री यांनी मराठी पदार्थांना गरीबांचं जेवन असं म्हटल्यावर लोकांचा रोश जितका विवेक यांच्यावर होता तितकाच…