या चित्रपटाचा मुख्य गाभा आहे गावातील तरुणांच्या रखडणाऱ्या लग्नांचा प्रश्न. आजच्या काळात शहर आणि गाव यांच्यात एक अदृश्य दरी निर्माण झाली आहे.
प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर, वैभव मांगले प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत, तर सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर अशी स्टारकास्ट चित्रपटात आहे.
नव्या पिढीच्या विचारसरणी, जीवनशैली आणि त्यांच्या आशा आकांक्षांमध्येही लक्षणीय फरक पाहायला मिळतो. विशेषतः ग्रामीण भागातील तरुण पिढी.
आठवणी म्हणजे कधीही न विसरणारी गोष्ट. गेलेले क्षण परत येत नाहीत पण आपल्याला त्या आपल्या मनाच्या कोपऱ्यात सांभाळून जपून ठेवता येतात.
शिक्षणासाठीची जिद्द आणि स्वप्नांची ओढ, असा वेगळा विषय हाताळत ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली.