मराठी चित्रपटसृष्टीत आजवर बरेच कल्ट चित्रपट येऊन गेले... मात्र, ‘माहेरची साडी’ (Maherchi Sadi movie) या चित्रपटाचा रेकॉर्ड कोणताच चित्रपट मोडू शकत नाही... बॉक्स ऑफिस कलेक्शन नाही तर जितकं प्रेम आणि प्रतिसाद अलका कुबल यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या माहेरची साडी चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रातून मिळाला होता तितका आजवर कुठल्या चित्रपटाला मिळाला असेल यात जरा शंकाच आहे... प्रेक्षकांनी…
विविधांगी भूमिका साकारत ७०च्या दशकापासून बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) अभिनयाव्यतिरिक्त सामाजिक कार्यातही तत्पर असतात... अभिनेते मकरंद अनासपुरेंसोबत नाम फाऊंडेशन संस्थेत गेली अनेक वर्ष ते काम करत आहेत... नुकतीच या संस्थेला १० वर्ष पुर्ण झाली... यावेळी आयोजित एका कार्यक्रमात नाना पाटेकरांनी अभिनयातून निवृत्त होण्यावर भाष्य केलं आहे... नेमकं नाना काय म्हणाले?…
विक्रमजींच जाणं.. त्यात रुग्णालयाच्या काही गोष्टी, कुटुंबियांची मानसिकता या गोखले कुटुंबियांची अत्यंत व्यक्तिगत बाब आहे. त्यांच्याबाबत कुणी काय निर्णय घ्यायचा हे सर्वाधिकार त्यांच्या पत्नी आणि दोन मुलींकडेच होता. जोवर ते जाहीर होत नाही तोवर सोशल मीडियावर आपण घाई करणं अक्षम्य आहे.
मध्यंतरी कंगना रानावत संदर्भात केलेल्या वक्तव्यांवरुन विक्रम गोखले हे वादात आले होते. पण या सर्व वादांना तेवढ्याच तडफेनं त्यांनी उत्तर दिलं होतं. मुळात विक्रम गोखले हेच एक वादळी व्यक्तीमत्व. आपली भूमिका स्पष्टपणे मांडतांना त्यांनी कोणताही आडपडदा वापरला नाही. ती भूमिका राजकीय असो वा सामाजिक.
राजकारण तर राजकारण्यांचं असतं, पण यात भरडला जातो तो सामान्य नागरिक. पण इथे तर एक साधी, सरळ, अनाथ मुलगी मोहरा बनते एका वजिराची. बलात्काराच्या जखमांनी शरीर आणि मन उद्धवस्थ झाल्यावर डोळ्यात आसवांशिवाय काहीच उरत नाही. अशावेळी गरज असते ती एका साथीदाराची. डोळ्यातली आसवं अलवारपणे पुसणाऱ्या आश्वासक स्पर्शाची. पण दुर्दैवाने तिच्या नशिबात यातलं काहीच येत नाही.