सत्तरच्या दशकातील लोकप्रिय रोमँटिक जोडी म्हणजे ऋषी कपूर आणि नीतू सिंग. त्या काळातील तरुणाईला या जोडीने अक्षरशः वेड लावले होते. या दोघांची पडद्यावरची आणि पडद्यामागची केमिस्ट्री इतकी परफेक्ट होती की त्यांच्या चित्रपटाला सारी तरुणाई वेड्यासारखी गर्दी करत असे.
कांदेपोहे खाऊन लग्न जुळतात.. टिकतातही आणि काही वेळा तुटतातही.. भारतीय लग्न संस्कृतीतली लग्न जुळवण्याची पद्धत सध्या नेटफ्लिक्सवर सुद्धा जोरात गाजतेय..