बॉलिवूडमध्ये मैत्रीवर आधारित बरेच चित्रपट आले. पण ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ (Zindagi Na Milegi Dobara) हा चित्रपट जरा जास्तच जवळचा वाटतो. ह्रतिक रोशन (Hrithik Roshan), फरहान अख्तर आणि अभय देओल यांची प्रमुख भूमिका असणारा हा एव्हरग्रीन चित्रपट २०११ मध्ये आला होता. आता तब्बल १५ वर्षांनी पुन्हा एकदा हे मैत्रीचं त्रिकूट आपल्याला भेटायला येणार असून जिंदगी…