भारतीय संगीतसृष्टीला जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवून देणाऱ्या ग्रेट गायकांपैकी एक म्हणजे पद्मविभूषण Asha Bhosle. १२ एप्रिल २०२६ रोजी वयाच्या ९२व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने खरंच सूर हरवल्याच्या भावना प्रत्येक श्रोत्यांच्या आणि त्यांच्या चाहत्यांच्या मनात आहेत... आशा ताईंच्या जाण्याने राजकीय नेते, क्रिकेटपटू, संगीतकार आणि संपूर्ण फिल्मी विश्व हळहळ व्यक्त करत आहेत... मराठी कलाकारांनी आशाताईंच्या…