स्वरसम्राज्ञी Asha Bhosle यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्व शोकाकूल झालं आहे... त्यांच्या जाण्याने एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे... असंख्य Melodies, मूड किंवा प्रसंगांप्रमाणे गाणी गायली आणि अजरामर केली ती आशाताईंनीच... प्रेमगीत असो किंवा उडत्या चालीचं गीत असो आपल्या सुमधूर आवाजाच्या जादूची छडी त्यांनी अशी फिरवली की सारं वातावरण सुरमय झालं... आशा ताईंच्या जाण्याने संगीतक्षेत्रात कधीही न…
भारतीय संगीतसृष्टीला जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवून देणाऱ्या ग्रेट गायकांपैकी एक म्हणजे पद्मविभूषण Asha Bhosle. १२ एप्रिल २०२६ रोजी वयाच्या ९२व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने खरंच सूर हरवल्याच्या भावना प्रत्येक श्रोत्यांच्या आणि त्यांच्या चाहत्यांच्या मनात आहेत... आशा ताईंच्या जाण्याने राजकीय नेते, क्रिकेटपटू, संगीतकार आणि संपूर्ण फिल्मी विश्व हळहळ व्यक्त करत आहेत... मराठी कलाकारांनी आशाताईंच्या…
‘अभी न जाओ छोडकर के दिल अभी भरा नहीं...’ खरंच आशाताई अजूनही तुमचं आवाज ऐकून मन भरलं नाही आहे... अजूनही तुमच्या थरथरच्या का होईना पण तो जादूई आवाज कानांवर पडावा अशी फार इच्छा आहे... पण १२ एप्रिल २०२६ रोजी तमाम श्रोत्यांची ती इच्छा अपूर्ण राहिली... स्वरसम्राज्ञी पद्मविभूषण Asha Bhosle यांची प्राणज्योत मालवली... आशा ताईंनी खऱ्या…
दोनच वर्षांपूर्वीची गोष्ट. वांद्र्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आशा भोसले यांचा आम्हा सिनेपत्रकारांशी संवाद. निमित्त आशा भोसले यांच्या दुबईतील कार्यक्रमाची माहिती देणे. आशाजींसोबत सुदेश भोसले वगैरेही हजर. आशाजींचा उत्साह तरुणांना लाजवणारा. आपण कोणती गाणी गाणार आहोत याबाबत त्या अतिशय मनमोकळेपणाने सांगताहेत. अशातच पूनम धिल्लॉन आपल्या मुलीसोबत येते आणि आशाजी ‘यह वादा रहा’ या चित्रपटातील ‘यह वादा…