गेल्या काही दिवसांपासून Digambar Naik मालवणी भाषेमुळे विशेष चर्चेत आहेत… निर्माते Aadesh Bandekar यांनी मालवणी असूनही त्यांना मालिकेतून बाहेर काढलं असा आरोप नाईक यांनी केला होता.. आणि आता दशावतार या मराठीतील गाजलेल्या आणि लोकप्रिय चित्रपटाचा उल्लेख करत मालवणी असूनही त्या चित्रपटात कास्ट न केल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे… नेमकं काय म्हणाले आहेत दिगंबर नाईक जाणून…
"मालवणी माणसालाच मालवणी माणूस नको असतो" असं विधान अभिनेते दिगंबर नाईक यांनी नुकत्याच एका मुलाखतीत केलं होतं. तसेच, Aadesh Bandekar यांनी रातोरात त्यांना लक्ष्य या मालिकेतून काढून टाकल्याचं देखील ते म्हणाले होते. आता यावर आदेश बांदेकरंनीच एका व्हिडिओतून प्रत्युत्तर दिलं आहे. "हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे…सुबुद्धी दे…आनंद दे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या मालिकेत…