अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे वडील ख्यातनाम कवी हरिवंशराय बच्चन यांनी आपल्या ‘दशद्वार से सोपान तक‘ या आत्मचरित्रात अनेक घटनांचा खुलासा केला आहे. या पुस्तकात त्यांनी काही शॉकिंग गोष्टींचा उल्लेख केला आहे. अमिताभ–जया यांच्या विवाह सोहळ्यावर त्यानी तपशीलवार लिहिले आहे. अमिताभ बच्चन आणि जया भादुरी (Jaya Bhaduri) यांचे लग्न ‘जंजीर’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर लगेच 3…
ऋषिकेश मुखर्जी यांचा 1972 साली ‘बावर्ची’ नावाचा चित्रपट आला होता. या चित्रपटाचा नायक राजेश खन्ना असला तरी रूढ अर्थाने तो नायक नव्हता कारण यात त्याने अतिशय नॉन ग्लॅमरस असा रोल केला होता. खरंतर तो राजेश खन्नाचा सुपरस्टार पदाचा पीक पिरेड होता पण असे असतानाही त्याने एक हटके भूमिका या चित्रपटात केले होते. या ‘बावर्ची’ चित्रपटातला…
मागच्या महिन्यात दिवंगत झालेले भारतीय सिनेमातील पोलादी पुरुष ही मॅन धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांनी ‘शोले’, ‘चुपके चुपके’ आणि राम बलराम या तीन चित्रपटात एकत्र काम केले. तीनही सिनेमे सुपरहिट झाले. पण तुम्हाला माहिती आहे का अमिताभ बच्चन यांचा स्टारडम ज्या चित्रपटापासून सुरू झाला तो प्रकाश मेहरा यांचा जंजीर चित्रपट खरंतर आधी धर्मेंद्रच करणार होता?…
दूरवरच्या एका डोंगरा पलिकडच्या गावाला एका डाकूच्या टोळीने वेठीस धरलयं, गावातील गरीब शेतकऱ्यांनी अतिशय कष्ट व मेहनतीने पिकवलेले धान्य डाकूची टोळी गावात येऊन लुटतेय. त्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात भीती आहे. गावकऱ्यांना जुलमी डाकूंनी अतिशय हैराण केलेय. बंदूकीच्या जोरावर या डाकूची दहशत वाढलीय. आणि अशातच शहरातून आलेला 'नायक' (कधी दोन मित्र) या शेतकऱ्यांना विश्वासात घेतो. त्यांच्यात आत्मविश्वास…
सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यावर गौतम चिंतामणी यांनी लिहिलेल्या ‘DARK STAR :THE LONELINESS OF BEING RAJESH KHANNA’ या पुस्तकात अनेक मनोरंजक किस्से वाचायला मिळतात. राजेश खन्ना यांच्यासाठी १९६९ ते १९७४ हे पाच वर्ष म्हणजे सुपरस्टार पदाचा परमावधी होता.
एकाच कलाकाराने एकाच चित्रपटात नऊ वेगवेगळ्या भूमिका करणे हे प्रेक्षकांसाठी मोठी गोष्ट होती. या दोन्ही दक्षिणात्य चित्रपटांना मिळालेल्या यशानंतर दिग्दर्शक ए भिमसिंग यांनी हा चित्रपट हिंदी मध्ये बनवायचे ठरवले.
१९८२ साली रमेश बहल यांनी ‘ये वादा रहा’ हा चित्रपट बनविला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश बहल यांचे सहाय्यक कपिल कपूर यांनी केले होते. हा सिनेमा डॅनियल स्टील्स यांच्या ‘द प्रॉमिस’ या कादंबरीवर आधारित होता. ‘ये वादा रहा’ या सिनेमाचे कथानकातील ट्विस्ट भारतीय सिनेमा प्रेक्षकांसाठी नवीन होता.