महाराष्ट्राचे हरहुन्नरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी २०२६ रोजी अपघाती निधन झालं. ज्या बारामतीच्या मातीत कणखर आणि उत्कृष्ट राजकारणी नेते म्हणून अजित पवार घडले त्याच मातीत त्यांचा अत्यंत दुर्दैवी अंत झाला. अजितदादांच्या निधनानंतर मराठीसह बॉलिवूड कलाकारांनी देखील हळहळ व्यक्त करत श्रद्धांजली वाहीली आहे. (Ajit Pawar Death)
अभिनेता अजय देवगण याने पोस्ट करत लिहिलं आहे…
२८ जानेवारी २०२६ ची सकाळ महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी ठरली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला असून विविध क्षेत्रातील लोकं अजितदादांना भावपूर्ण आदरांजली वाहात आहेत. अशातच कलाक्षेत्रातील कलाकारमंडळी देखील अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहात आहेत. अशातच, अभिनेता रितेश देशमुख याने…
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी २०२६ रोजी अपघातात निधन झालं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता शोकाकूल झाली आहे. राज्यभरातील त्यांचे कार्यकर्ते, केंद्रातील नेते, आमदार-खासदारांसह सामान्य नागरिक अजितदादांना श्रद्धांजली वाहात आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठी कलाकारांनी देखील अजित पवारांच्या निधनावर शोक व्यक्त करत भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. (DCM Ajit Pawar Death)
अजित पवारांना श्रद्धांजली…
मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत राजकारण आमि राजकीय नेत्यांवर भाष्य करणारे अनेक चित्रपट आले... मात्र, सर्वात लोकप्रिय ठरला तो अनिल कपूरचा ‘नायक’ (Nayak Movie) चित्रपट... सामान्य रिपोर्टर ते एका दिवसाचा मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा प्रवास यात दाखवला असून फार महत्वाच्या दुरदृष्टीच्या राजकीय परिस्थितीवर यात भाष्य करण्यात आलं होतं... दरम्यान, नुकत्याच एका मुलाखतीत अक्षय कुमार याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Cm…
गेल्या २० वर्षांपासूनच प्रत्येक मराठी माणसाचं स्वप्न आज पूर्ण झालं… अखेर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Raj Thackeray and Uddhav Thackeray) यांनी एकत्र यायचं ठरवलं असून हिंदी भाषेविरोधात दोघांनी एकत्र आवाज उठवून सरकारचं धोरण धुळीस मिळवलं… आज ५ जुलै २०२५ रोजी ठाकरे बंधुंचा यशस्वी मेळावा झाला असून त्यांचं भाषण ऐकण्यासाठी कार्यकर्ते, सामान्. नागरिकांसह काही मराठी…