मराठी चित्रपटसृष्टीतील एक वेगळा ठसा उमटवणारा ‘देऊळ बंद’ (Deool Band Movie) हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात ताजा आहे. अध्यात्म आणि विज्ञान यांचा अनोखा संगम दाखवणाऱ्या या चित्रपटाने २०१५ साली प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडलं होतं. या यशानंतर दुसऱ्या भागाची मागणी सातत्याने होत होती आणि अखेर त्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला आहे. ‘देऊळ बंद २’ (Deool Band…
महाराष्ट्रात राजकारण हा मुद्दा सध्या ऐरणीवर असताना आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे’ या चित्रपटाबद्दल रसिकांच्या मनात प्रचंड उत्कंठा होती. सहसा बायोपिक म्हटलं की, त्यासाठी प्रचंड अभ्यास करावा लागतो. त्यातही राजकारणी व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित बायोपिक काढायचा, तर तेवढी काळजीही घ्यावी लागते. परंतु, हे आव्हान चित्रपटाचे लेखक- दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी लीलया…