देशभक्तीपर चित्रपट बनवले तरी गेल्या काही काळात बॉलिवूडचे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकलेले पाहायला मिळाले. कधी एखादा सीन आक्षेपार्ह वाटतो, तरी कधी चित्रपटाचं नावं. आता अशाच एका चित्रपटाने वाद निर्माण होऊ नये म्हणून त्याआधीच चित्रपटाचं नाव बदललं आहे. आणि तो चित्रपट आहे आमिर खान, सनी देओल आणि प्रिती झिंटा यांचा 'लाहौर १९४७' चित्रपट.(Bollywood News)
सनी देओल…
दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Santoshi) यांनी १९९० साली आपल्या पहिल्याच चित्रपटाने क्लास आणि मास या दोन्ही क्षेत्रातील रसिकांना आकर्षित केले. चित्रपट होता “घायल”.