संगीतकार सचिन देव बर्मन आणि त्यांची पत्नी मीरा बर्मन पहिल्यांदाच लग्नानंतर दार्जिलिंगला गेले होते. साल होतं 1930. त्या काळात घरी फोन असणे ही खूप लक्झरीयस गोष्ट होती. सचिन देव बर्मन यांचे नातेवाईक रोज संध्याकाळी सचिनदा यांना फोन करून आम्हाला एक टेलिफोनवर गाणं ऐकवा असं सांगायचे. सचिनदा देखील आपल्या नातेवाईकांची ही फर्माईश पूर्ण करत असत. कधी…
आपल्या देशात भाषे बाबत ची अस्मिता प्रचंड आहे. भाषावार प्रांत रचना जारी झाली असली तरी भाषेच्या प्रश्नावर वाद विवाद चाललेलाच असतो. अर्थात हे वाद आत्ता चेच नाहीत तर पूर्वी पासून आहेत. याचा फटका एक संगीतकाराला बसला होता. हा किस्सा चाळीस च्या दशकाच्या अखेरचा आहे. संगीतकार सचिन देव बर्मन यांना रस्त्यात अडवून काही दाक्षिणात्य लोकानी धमकावले…
कधी कधी एखाद्या वाईट गोष्टीतून देखील चांगल्या गोष्टींची निर्मिती होत असते आता हेच पहा ना. १९५७ सालच्या ‘सितारो से आगे’ या चित्रपटाच्या नंतर लता मंगेशकर आणि संगीतकार सचिन देव बर्मन यांनी पुढची चार-पाच वर्षे एकत्र काम करत नव्हते. याला कारण अगदी क्षुल्लक होतं. याबाबत सिने रसिकांमध्ये नेहमी चर्चा चालू असते की नेमकं काय कारण होतं…
ऑल टाइम हिट प्लेबॅक सिंगर किशोर कुमार (Kishore Kumar) १९६९ साली आलेल्या ‘आराधना’ नंतर प्रचंड यशस्वी झाला.
दिग्दर्शक हा चित्रपटाचा बॉस असतो तसाच संगीतकार हा त्या चित्रपटातील गाणे निर्मितीच्या क्षेत्रातील बाप माणूस असतो. पण कधी कधी हे दोघे एकमेकांच्या कार्यक्षेत्रात दखल अंदाजी करतात आणि त्यातून बऱ्याचदा काही गमतीशीर तर बऱ्याचदा गंभीर प्रसंग निर्माण होतात.
कधीकधी बोलताना अनपेक्षितपणे चुकून सत्य बाहेर पडतं आणि समोरच्याला ते रुचत नाही. सत्य हे नेहमी कटू असतं पण अशा विचित्र प्रसंगी खूप कौशल्याने सांभाळून घ्यायचं असतं. असाच काहीसा प्रकार निर्माता दिग्दर्शक शक्ती सामंत यांच्याबाबत झाला होता.
हिंदी सिनेमाच्या दुनियेत कधी कधी हाती आलेली संधी अगदी अनपेक्षितपणे जात असते. पाहता पाहता त्या भूमिकेत दुसराच कुणी तरी साईन झालेला दिसतो. फक्त अभिनेत्यांच्या बाबतीतच घडत नाही तर संगीतकार, गीतकार यांच्याबाबत देखील असे घडते. अगदी “हा चित्रपट तू करणार आहेस” असं सांगितल्यानंतर अचानक चक्र फिरतात आणि तो चित्रपट दुसऱ्याच व्यक्तीकडे जातो. असाच काहीसा अनुभव गीतकार योगेश (yogesh)…
हा काळ साधारणतः चाळीस च्या दशकातील होता. त्यावेळी जगभर दुसऱ्या महायुद्धाचा धुमाकूळ चालू होता. जापान ने होंगकॉंग आणि चीनवर आपले प्रभुत्व सिद्ध केले होते. त्याचा ताबा घेतला होता. ब्रिटिश सैनिक जपानच्या विरुद्ध कारवाई करत होते. दोस्त राष्ट्र विरुद्ध जपान ,जर्मनी आणि इटली असा तो संघर्ष होता. ब्रिटिश सैनिक जगभर जापानी/चीनी लोकांना शोधून त्यांना बंदिवासात टाकत…