छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांना इतिहासाच्या वैभवशाली काळात घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो.
हल्ली इतिहासकालीन सिनेमे सुद्धा खुप तयार होत असून प्रेक्षकांना सुद्धा असे सिनेमे पहायला आवडू लागले आहेत.
भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला क्षण म्हणजे ‘६ जून १६७४’. छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला शिवराज्याभिषेक सोहळा.